चालालं तर चालाल!

न्यूजपेपर मधील बातमी, चालण्याच्या बाबतीत भारतीय लोक आळशी देशांपैकी एक! आज पाऊस आहे नको जायला!आज रविवार सुट्टीचा दिवस,आज जाम कंटाळा आलाय,आज खूप काम आहे,आज मूड ठीक नाही!आज शूज सापडेनात,सकाळ सकाळी भांडण झालं,काल रात्री झोपायला उशीर झाला,पाय थोडे दुखत आहेत! ही अन अशासारखी अगणित कारणे आपण नेहमी देत राहतो. तब्बल ४६ देशांत चालण्याच्या आळशीपणा बाबत भारताचा […]

चालालं तर चालाल! Read More »